सहज , प्रामाणिक आणि सुंदर कथन. या विषयावरील रचनांमध्ये येणारा कृत्रिमपणा/नाटकीपणा/अवघडलेपणा टाळण्यात ह्या कवितेचे यश आहे असे वाटते.