ही बातमी आहे की व्यापाऱ्यांना भाववाढ करण्यास केलेली भरघोस मदत आहे?

काळजी करु नये.. कावळ्याच्या शापानं गायी मरत नसतात..

फारच थोडे पत्रकार खऱ्या अर्थानं जिज्ञासू, अभ्यासू असतात.  बहुतांश पोटार्थी असतात त्यामुळे त्यांना  मजकूराच्या गुणवत्तेपेक्षा मजकूराच्या लांबी रुंदीत आणि चटमटीत पणात जास्त रस असतो.  असं असूनही साधारणपणे सर्व पत्रकार स्वतःला 'बुद्धीवादी' समजत असतात! या साऱ्याचा परीपाक म्हणून मग अशा बातम्या येतात.  (माफ करा, हे माझं मत आहे, पत्रकारांना दुखवण्याचा यात हेतू नाही) 

- मिलिंद