मुळांत देव व दानव यांची निर्मिति माणसाच्या कल्पनाशक्तींतून झाली असल्यामुळे कृत्रिम शिवलिंग असले तरी काही बिघडत नाही. (आणि ते नसले तरी काही बिघडत नाही.) सुधार किंवा बिघाड माणसांमुळेच होत असतात.