निरूभाऊ,

असे विनोद छापताना केवळ 'लेखक - अज्ञात' असे लिहिण्याची पद्धत आहे असे वाटते.

विनोदात उचलेगिरी चालते हे खरे. मटाच्या वाचकांना 'हसू नका लेको हे ढापलेले विनोद आहेत' असे कुणी म्हणणार नाही. म्हटलेच तर काही हसणे थांबवणार नाहीत.

पण क्रम न बदलता, एकही शब्द इकडचा तिकडे न करता मामंजीने इथले विनोद तिथे चिटकवले. त्यांनी थोडी तरी मेहनत घ्यायला हवी होती. पण त्यांनी आळशीपणा केला. निरूभाऊ त्यांना तो झटकायला सांगा.

मनोगतचा संदर्भ द्यावा हे पटले नाही.
मनोगताचे अधिक भले झाले तर काय वाईट. वन्स रागावल्या नसत्या. प्रसिद्धी कुणाला नको असते. पटवून घ्या.