अधिक माहितीसाठीः (रिडीफ वरून)

ह्या निष्कर्षापर्यंत येण्यासाठी खालील तीन निकष वापरले गेले.

  1. वर्दळीच्या रस्त्यावर कागदपत्रे पाडून कोणी मदतीला येतंय का ते पाहणे
  2. किती दुकानदार आभार मानतात ते मोजणे
  3. मागून येणाऱ्या व्यक्तीसाठी उघडलेले दार तसेच धरून ठेवणे

ह्यावरून ह्या निष्कर्षाचा फोलपणा नक्कीच कळून येईल.