पूर्णपणे सहमत.

मुंबईला जागतिक स्तरावर उर्मट ठरवले जात असतानाही काहींना इथेही पुणे - मुंबई वादच महत्त्वाचा वाटतो याबद्दल वाईट वाटले. जगातील कुठल्याही प्रांताला अकारणच वाईट ठरवले जात असेल तर असे सर्व वाद बाजुला ठेवून मूळ कल्पनेबद्दल विचार होणे गरजेचे आहे असे वाटते. चु.भू.द्या.घ्या.