मुंबईला जागतिक स्तरावर उर्मट ठरवले जात असतानाही काहींना इथेही पुणे - मुंबई वादच महत्त्वाचा वाटतो याबद्दल वाईट वाटले.
अहो कसला पुणे - मुंबई वाद? मुंबईला जगाने उर्मट म्हणणे यात पुण्याचा अपमान आहेच की..
अशा सारख्या तलवारी नका हो उपसू..
मूळ कल्पनेबद्दल विचार होणे गरजेचे आहे असे वाटते
हेच खरे..