मित्रहो,
आज गोऱ्यान्ना आपले शहर वात्रट वाटत असण्यामागे काहि वावगे नाहि, कारण त्यान्ना आत्ता चीता याची आहे की त्याची शहरे आता काही तीतकीशी छान राहीली नाहीत.
जेवढी विड्बना त्याच्या शहराची झालेली आहे त्यामुळे त्यान्ना आत्ता प्रष्न असा आहे कि आपण आत्ता कोणाला बदनाम करायचे.
आणि राहिला पुणे मुबई शहराचा वाद, आपल्या मराठी माणसाची हिच तर खासीयत आहे कि आपण एक दुसऱ्याचे पाय खेचल्याशीवाय रहाणार नाही.
विक्रम जाधव.