हा सर्व्हे पाश्चात्य चष्म्यातून असल्याने त्याकडे लगेच टिकाच केली पाहिजे असे काही नाही.
आत्मावलोकन/आत्मपरीक्षण करण्याची आपल्याकडे क्षमता आहे असे वाटते, त्यामुळे दुसऱ्यांच्या चष्म्यातून पाहण्याची गरज नाही.