हा सर्व्हे पाश्चात्य चष्म्यातून असल्याने त्याकडे लगेच टिकाच केली पाहिजे असे काही नाही.

ह्या सर्वेक्षणाचे निकष टीकेचा विषय बनले आहेत, केवळ पाश्चात्यांनी केले म्हणून चुकीचे असे कोणी म्हटले नाही.

आपला पुढचा प्रतिसाद माझ्या खालील वाक्याची पुष्टी करणारा आहे.

आत्मावलोकन/आत्मपरीक्षण करण्याची आपल्याकडे क्षमता आहे असे वाटते, त्यामुळे दुसऱ्यांच्या चष्म्यातून पाहण्याची गरज नाही.