एका विचार करायला लावणाऱ्या विषयाचे शेवटी जवळजवळ वैयक्तिक वादात रूपांतर होत आहे
मा. संजोप राव,
आपण लिहिले ते पटले, आणि अगदीच सुरवातीलाच मलाही जाणवले...
परंतु, प्रतिसाद देणाऱ्याणे समंजसपणा दाखवुन गर्भितार्थ लक्षात घेतला असता तर येवढे लांबट लागले नसते. वैयक्तिक टिप्पणी करणे गरजेचे नव्हते.
असो, पुन्हा अशा वादात मी तरी पडणार नाही येवढे नक्कीच!
आपला,
--सचिन