चर्चा "मुंबई उर्मठ ठरवली गेली " त्याच्यावर असताना एकतर उगाच कारण नसताना पुण्याचे नाव घेतले गेले.  - सचिन म्हेत्रे

अरे हो! ज्या प्रतिसादाने हे सर्व सुरु झाले त्यात माझे महत्त्वाचे आणि बहुमूल्य शब्द राहून गेले होते.

हलकेच घ्या!! - प्रियाली

हे निर्विवाद मलाच उद्देशून आहे कारण या चर्चा-विषयावरील पहिला प्रतिसाद माझाच होता. म्हणून पुन्हा एकदा लिहावेसे वाटते -

आम्ही (सगळे, फक्त मुंबईकर नव्हेत) उर्मट वा उद्धट असू वा नसू, परंतु आम्हास किमान विनोदबुद्धी असावयास हरकत नाही !!

(विनोदी) सुनील