शरद राव,

चांगला विषय निवडला आहे, पण मला वाटतं की ह्यावर चर्चा झाली आहे. म्हणणं तूमचंबरोबर आहे. मला जे वाटतं ते असं;
१. बलात्कार हा कधीच उपाय नाही. तो झाल्यावर त्या मूलीची काय अवस्था होते, त्याची कल्पना पण आपण नाही करू शकत.
२. हे मात्र खरं की आजकाल मुलींचं अंगप्रद्र्शन जरा जास्तीच वाढायला लागले आहे. पणकाही मुलींना त्याची किंमतही मोजावी लागली आहे. नुकताच एक प्रसंग एकण्यात आलातो राखी सावंत चा. ती छान पणे कॅमरा समोर जावून जावून त्या मिका ला गालावर चूंबनदेत होती. आता त्या मिका ला का हे सहन होणार होत की ती गालावर माझ्या चूंबन घेइल व मी शांत राहील.
३. काही मूली म्हणतात की असं काही आम्ही जे करतो
वा कुठल्या पार्टीत जातो हा आमचा 'पर्सनल' 
प्रश्न आहे. म्हणजे ती जे करते आहे ह्याची तीला जाण आहे, व काय उलट होऊ शकते त्याची संपूर्ण कल्पना आहे.
पण मला असं वाटतं की हा त्या मूलीं चा गेरसमज आहे. खास करून मुंबईत तरी.

अमोल