मुद्दा क्र. १ ते ४ वर सहमत.
भूतकाळातही हे थोतांड होते की शास्त्र हे दोन्ही बाजूंनी जरा बाजूला ठेवावे.
यावर मला वाटत की भूतकाळात तरी बहुसंख्यांचा यावर विश्वास असल्या कारणाने ते आजतागायत टिकून राहिले. तेव्हा त्याकाळी ते थोतांड म्हणून बाजूला सारलेले दिसत नाही.
आजच्या काळात जे फलज्योतिष राहिले आहे ते निव्वळ थोतांडच आहेअसे स्विकारण्यास हरकत नसावी