वा! सहीच आहे वृत्तांत.
कवीचे नाव गुप्त राखणाच्या अटीवर संमेलनातील एक विद्रोही चारोळी देत आहे.
(संजोप) राव,
अहो बास करा की!
किती जणांची घ्याल? .....
फिरकी!!
:)
अपूर्ण भागही लवकर पूर्ण करावा.
हे संमेलन घ्यायचे कुठे यावरचीच चर्चा एवढी रंगली की त्यात मूळ संमेलनच रद्द होते की काय अशी भीती शशांक व नंदन ला वाटू लागली.