सायबा, सगळेच विषय आपापल्या ठिकाणी महत्त्वाचे आहेत. हि तुलना कशासाठी?"स्त्रियांवरील बलात्कार" ही चर्चा सवंग होती असे वाटत नाही.
शेतकऱ्यांच्या आत्महत्या या विषयाचे आपले मत, त्यावरील तोडगे (आपल्या मते) जाणून घेणे आवडेल.