सुभाषभाऊ, सही लिहिले आहेस. माझ्या एका मित्राने त्याच्या मेसचे नाव 'द्रौपदीची थाळी' ठेवले होते - जेवणाऱ्यांची संख्या कितीही वाढली तरी आमटीचे प्रमाण तेवढेच रहायचे, फक्त तिच्यातील डाळ अधिकच तळ गाठायची. :)