प्रवासी महोदय,

बटाट्याचा गोळा कढईच्या तळाला बसून राहाण्याचे कारण म्हणजे तेल पुरे तापले नव्हते.  तेल भरपूर घालून आणि ते व्यवस्थित तापलेले असले तर त्यात बटाट्याचा गोळा घातला तर तेलाचे तपमान एकदम कमी होत नाही. तापलेल्या तेलाचे तपमान साधारण ३५० अंश असते.  बटाटे आणि पिठाचे कवच यात पाणी असते, त्याची २१२ तपमानाला वाफ होऊन तिच्या उद्धरणशक्तीमुळे प्रथम खाली गेलेला गोळा त्वरित वर येतो.  तुम्ही जर कमी तपमान असता गोळा घातला तर ते २१२ तपमान पोहोचू शकत नाही म्हणून तो तळाशीच राहतो.

हेच तत्व पुरी किंवा इतर पदार्थ तळताना आढळून येतील.

(स्वयंपाक अभियंता) सुभाष