वैशाली
पुरणात मिरपूड घातल्यास चव बदलत नाही कारण गुळाचे प्रमाण जास्त असते. पुरणपोळी ह्या पद्धतीने बनवल्यानंतर तुमचा अभिप्राय जरुर कळवा.