छान! भगवद्गीता आणि पंकज जोशींच्यावतीने मांडलेला प्रस्ताव विशेष आवडले.
जनमताच्या रेट्यामुळे तिसऱ्या दिवशी संजोप रावांनी आपली परखड भूमिका
मवाळ केली आहे. आणि "ओळखी आणि संबंध टिकवण्यासाठी आता
आपल्यासारखे तेही लवकरच 'छान छान!' 'वावा!' करायला लागतील" असे कोणीतरी
कुजबुजल्याचे आमचा वार्ताहर कळवतो :)