हा लेख म्हणून चांगला लिहीला आहे.  तरीही मुंबईत राहणाय्रा परप्रांतीयांचे "मौलीक विचार ऐकताना" ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी असे म्हणावेसे वाटले.  मला काही असे म्हणायचे नाही की मराठी माणसे आदर्श आहेत आणि आपल्याला काही बदल करायला नकोतच.  आपल्याला सुधारायला बरीच संधी आहे!

पण मराठी माणसाला नावे ठेवत असताना स्वतःची राज्ये मोठी का करता आली नाहीत आणि मुंबईत का येवून राहावे लागले याचे पण अशा तर्हेच्या अमराठी लोकांनी आत्मपरीक्षण केले तर बरे होईल.  म्हणून चूक आपलीच वाटते की आपणच जावून असे प्रश्न विचारतो.  अशा लोकांकडून स्वतःबद्द्ल ऐकताना त्याच पद्धतीने त्यांच्यातील त्रुटी शिल्पाताईंना दाखवाव्याशा वाट्ल्या का? का सर्व अमराठी सर्वगुणसंपन्न आहेत असे वाटते?

आपली मराठी माणसे बाहेरच्या राज्यात जावून तिथलीच होतात. तसा या कहाणीतील कितीशा अमराठी माणसांना महाराष्ट्र जवळचा  वाटतो?