चन्द्रापरी तू सामोरी असता भिती कशाला तिमिराची!

सुरुवातच इतकी छान झाली आहे चैतन्य! आवडली कविता!

प्रेमाच्या दुखाःतुन सावरायला मैत्री हा एकच उपाय आहे खरा!