कवितेतील भाव छान व्यक्त झालेले आहेत, पण ही कविता वृत्तात असती तर अधिक सुंदर झाली असती असे वाटते..उदा. पहिलेच कडवे छान वेग घेते पण ४थ्या ओळीत वृत्त भंग होते, त्यामुळे वाचताना जी लय दिसते पहिल्या ३ ओळीत ती ४थ्या ओळीत दिसत नाही,..४थी ओळ अशी केली तर अधिक नादमय होईल असे वाटते.̱...'गाज मात्र तव हृदयी का?' पुढील ओळींमधे सुद्धा अश्याच प्रकारच्या बदलांना वाव आहे असे वाटते..कृपया राग मानु नये!
-मानस६