अरेरे...बुद्धीने शेवटी दिलावर मात केली, मनुष्य स्वभाव, नायक निखळ प्रेम करूच शकला नाही.प्रेमात होता पण हातचं राखून... कथा खूप चांगली रंगली आहे आणि मनापासून दाद द्यावीशी वाटते ती ह्या रंगवण्याबद्दल... मज्जा आली वाचताना.