एखाद दुसरा अपवाद वगळला तर बहुतेकांना खरोखरीची विनम्रता आणि नाटकीपणा यांतला भेद समजतो... त्यामुळे एकूणच नीरक्षीरविवेकाने जाऊन जसे मनाला रुचेल तसे करावे, बोलावे, लिहावे हेच बरे!!!

पटले