कथा छान आहे. अनुवाद करताना काही शैलिदार वाक्यांची, विशेषणांची योजना केली असती तर कथा अधिक सुंदर झाली असती. अर्पिताच्या स्वभावातील बदलाचे एकसंघ वर्णन न देता लेखिकेशी संवादातून ते उलगडत गेले असते तर अधिक नैसर्गिक वाटले असते.