जयश्री,
कविता आवडली!
खरच मनाच वागण काही जगावेगळच असतं.कविता वाचुन सुधिर मोघ्यांची कविता आठवली,
मन मनास उमगत नाही,आधार कसा शोधावा?
स्वप्नांतील पदर धुक्याचा हातास कसा लागावा!
पुढील लेखनासाठी शुभेच्छा.