कविता आवड्ली; विचार कवितेत मांड्ले की ते सुंदर वाटायला लागतात. हां पण, याउलट माझा एक  विचार मांडतोय,

कधी-कधी नात्यांना नाव देता येत नाही

अन निनावी असं नातं निभावता ही येत नाही,

अशीच नकळत कधी तरी जखम होते

अन विसर पडला कि विरुन जाते.