भाई जी.एस. वाचून खूप आनंद झाला.
तुम्ही, पावसाळ्यानंतर, जेव्हा कल्याणच्या बाजूला जाल, तेव्हा मला अवश्य कळवा. पदभ्रमणातला न्यारा आनंद पुन्हा चाखण्याची हौस आहे.