कुमारजी, मस्त लिखाण केले आहे!

तुझ्या गावचा शब्दवेल्हाळ वारा..

असा बसवला आसवांनी पहारा...वाहवा!

तडाखे सदा सोसतो सागराचे
तरी शांत असतो कसा हा किनारा?. जीवनावरच भाष्य करणारा नितांत-सुंदर शेर!

जरा देत जा नीट लावून तारा!...बहारदार कल्पना!

-मानस६