शिवसेनेने पुन्हा एकदा आपली ताकद दाखवायचा प्रयत्न केला आहे.  याला नक्कीच प्राणांतिक धडपड म्हणता येईल.  पुतळ्याची विटंबना हे नुसतं कारण आहे.  मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्याच्या बाबतीत म्हणावं तर सार्वजनिक ठिकाणी त्यांचा पुतळा असण्याची काहीच गरज नाही.  तो काढून  सेनाभवनाच्या आत बसवायला हरकत नाही.