अशाप्रकारे जर हे पुतळे व्यवस्थेवर भारच होणार असतील तर उभारायची परवानगीच का द्यावी आणि दिलीच तर त्यांची काळजी घेण्याची जबाबदारी संबंधित उभारणी करणाऱ्या लोकांवरच का देऊ नये?
अगदि बरोबर
तसं म्हटलं तर स्वतःच्या रक्षणासाठी उभारण्यात येणाऱ्या पोलीसठाण्याला विरोध करत दोन पोलीसांची हत्या करण्याचा अधिकार भिवंडीच्या लोकांना कोणी दिला?
ते भिवंडीच्या राज्यकर्त्यांना माहित असावे.