वा गणेशराव,

खूप छान आहे हो गज़ल. पहिला, तिसरा आणि शेवटचा हे शेर सर्वाधिक आवडले.

कोण म्हणतो उंदराने बंड केले?
ही स्वराज्याची लढाई चालली!

आपला
(शिवभक्त) प्रवासी