मांसाहेबांच्या पुतळ्याची विटंबना झाल्यानंतर झालेली तोड-फोड ही समर्थनीय नसली तरी भिवंडीत दंगल माजवणाऱ्या आणि पोलिसांना ठार मारणाऱ्या धर्मांध मुस्लिमांना एक न्याय आणि शिवसेनेला एक न्याय हे नक्कीच षंढपणाचे लक्षण आहे. दोन पोलिसांची निर्घुणपणे हत्या केली जाते तेव्हा का तुम्ही गप्प राहीलात की स्वतःला अशाप्रकारे जगण्याची सवय लावून घेतली आहे. आणि गणपती आणि हनुमानाच्या मुर्तीची विटंबना पण झालेली आहे हे विसरुन कसं चालेल, कोण कुठला डेन्मार्कचा व्यंगचित्रकार पैगबराच चित्र काढतो, तेव्हा झालेलया तोड-फ़ोडि ची चर्चा करायची हिम्मत का नाही झाली तुमची..., आणि ह्या पक्षपाती मिडीया नेही तो हैदोस त्या ईंटेंसिटी ने का नाही दाखवला असा प्रश्न तुम्हाला पडला नाही....
ह्याच शिवसैनिकांनी हिंदुना दंगलीत वाचवलं होतं त्याची कधी चर्चा झाली का??
ह्या सगळ्याचा सारासार विचार करुनच वाद घालावा.
आणि शिवसेनेला विरोध करताना मुस्लिम धर्मांधाना विरोध करायची हिम्मत अंगी बाणवा म्हणजे झालं.