...पण ज्या तातडीने आणि ज्या तीव्रतेने या प्रकरणाचा निषेध झाला तसा तो भिवंडीच्या घटनेचा झाला नाही याचे राहून राहून आश्चर्य वाटते.

.....आणि शिवसेनेला विरोध करताना मुस्लिम धर्मांधाना विरोध करायची हिम्मत अंगी बाणवा म्हणजे झालं.

...अशा उपद्रवी गोष्टींना कारणीभूत असणारे एकूणेक पुतळे समुद्रात बुडवले पाहिजेत असे माझे मत आहे.

सहमत