जर नियमच लावायचे तर सर्वांना सारखे लावा ... दर वेळी प्रतिक्रियेला दोष देण्या पेक्षा ती ज्या "क्रिये" मुळे झाली आहे यावर हि चर्चा करणे योग्य नव्हे का? भिवंडी ची चर्चा होणे पण अपेक्षीत होते.

अचंबित बंड्या