वृकोदर, सन्जोप राव आणि इतर निषेधक, आपण सगळे पुण्याचे दिसता. मुंबई किंवा नाशिकचे असता आणि १९८५ पर्यंतची परिस्थिती आठवत असती तर शिवसेनेवर अशी एकतर्फी टिका केली नसती.

१९८५ पर्यंत दर शिवजयंतीला मिरवणुकींत दगडफेक व्हायची, मुसलमान कारण नसताना खोड काढायचे आणि हिंदू निमूट मान खाली घालून जाऊदेना तो थुंकल्यासारखा वाटतोय माझ्या तोंडावर, पण चुकून थुंकी उडाली असू शकते म्हणून ऐकून घ्यायचे. झालंच तर काही लोक तुम्ही तिकडे मिरवणूक नेलीच कशाला वैगेरे शहाणपण शिकवायचे.

१९८५ च्या दंगलीत मात्र समीकरणं बदलली. शिवसेनेने त्या दंगलीत मुसलमानांची अशी कत्तल केली, की आज पर्यंत नाशिक मध्ये परत मोठी दंगल झाली नाहीये... बाबरी मशीद प्रकारानंतर पण... भिवंडी पण बऱ्यापैकी शांत असायचं

दहशतवाद म्हणा, स्वसंरक्षण म्हणा पण शिवसेनेने केलेल्या कत्तलीमुळे माझ्या (हिंदू) कुटुंबाचं आयुष्य निश्चितच जास्त सुरक्षित झालं.

दबदबा निर्माण करून समाजात सुव्यवस्था (order) ठेवायचं काम खरंतर पोलिसांचं असतं, पण जिथे पोलिसांना दिवसाढवळ्या नागडं करून भोसकून मारलं जातं तिथे बस जाळणं म्हणजे क्षुल्लकच नाहीका...