पण ज्या तातडीने आणि ज्या तीव्रतेने या प्रकरणाचा निषेध झाला तसा तो भिवंडीच्या घटनेचा झाला नाही याचे राहून राहून आश्चर्य वाटते.
अवं दादा तुमी कुटं व्हता तवा? मी म्हनतो बाकी कुनी न्हाई केला निषेध पन तुमासनी तरी कराया काय झाल्यालं?
इथे व्यक्तिगत मतभेद असू शकतील. पण दोन पोलिसांना दगडांनी ठेचून मारणे अतिशय घातक आहे असे वाटते
ह्ये मात्र पटलं बरका!
पन शेनेचा गोंधळबी अगदी काहीच न्हाई ह्ये काय पटत न्हाइ बगा राव!