अवो मुंबईवालं तुमच्या शेनेचं कौतिक तुमच्या जवळच ठेवा.. रोजचा पेपर वाचा जरा निट!!
मुंबइ मंदी यकच बस जाळलीया..बाकीच्या म्हाराष्ट्रात ८-१० बशी जाळळ्यात आनि १०० च्या वर फोडून ठेवल्यात.. त्येच्याशिवाय जाळपोळ तोडफोड, मारामारी, रास्ता रोको, बाजार बंद असल्या उचापती तर मोजूच नकासा..
कवातरी झालंल्या दंगलीमंदी ह्यानी दीली चार टाळकी दुसऱ्या गटाचीबी फोडून म्हनून आमि अजून टाळ्याच वाजवायच्या काय?
मुंबई वालं लोक तुमी यक दीवस घरी टी व्ही बगून लोळत काडला असलं.. तुमच काय जातय? गावाकडं हातावर पोट असतय लोकांचं येक दीवसाचा धंदा न्हाइ झाला तर रात्री उपाशी झोपाया लागतय! तुमच्या मांसाहेब येउन भरवत न्हाइत त्यासनी!!