हो ना! फार कठिण जालेय आजकाल. कोणीही उठते अन भावना तुडवल्या गेल्या म्हनुन लोकंच्याच सामानाचे, कष्टाने उभारलेल्या गोष्टींचे नुकसान करते. काय हे, आज काय तर दुकानाचय अकचा फोडल्या, बस जाळली, अरे चाललय का हे असे? ती कितीतरी लाखाची बस जाळली तर नुकसान कोण भरुन देनार?  अन दुसऱ्या वेळेस सरकरलाच जबाबदार धरनार की लोकसंख्या वाढली तरी बस पुरत नाहीत वेलेवर येत नाहीत. छे! चांगल्या कामाकरता सरकारला वेठीला धरणे ठिकै, पण लोकांचे असे नुकसान?