वांझ संतापाने लोक पुन्हा यावर लेख लिहितील, चर्चा करतील, प्रतिक्रिया देतील आणि -- रहाट गाडगे सुरूच राहील. पुढच्या अरिष्टाची काळजी न करता फक्त वाट पाहत मुंबईकर गेला दिवस आपला असे म्हणत आला दिवस साजरा करीत राहील.