या संकटाच्या वेळी मुंबईकरांनी जखमींना रुग्णालयात दाखल करणे,पाणी-खाद्यपदार्थ पुरविणे, प्रवाशांना इच्छित स्थळी पोहोचविणे ,वाहतूक नियमन अशा प्रकारची मदत उत्स्फ़ूर्तपणे केली. या सर्व मुंबईकरांना सलाम!!
मुंबईला "उद्धट शहर" म्हणणाऱ्यांना यामुळे सणसणीत उत्तर मिळाले असेल ही अपेक्षा.
-संवादिनी