आहे.
नंदनराव आणि सर्वसाक्षीकाकांचा संतापही समज़ण्यासारखा आहे. आता आणखी किती वर्षांत आजच्या कुकर्माचे आरोपी 'बाइज़्ज़त(!) बरी' होणार हे न्यायदेवताच ज़ाणे! तसे होऊ नये ही ईश्वरचरणी प्रार्थना.
अवांतर - काही अरब देशांमध्ये आरोप सिद्ध झाल्यावर जनतेच्या हातूनच गुन्हेगारांना शासन होते, अशी ऐकीव माहिती आहे. भारतातही तसे काही करता येण्यासारखे असल्यास उत्तम. आजच्या कुकर्मातील दोषींना भर चौकात दगडांनी ठेचून मारले ज़ावे, ही 'सदिच्छा'(!)