खरंच हे सगळंच किती भयंकर आणि चीड आणणारं आहे.  काय मिळतं असं निरपराध लोकांच्या जीवाशी खेळून या लोकांना? कधी हे संपणार देवच जाणे.  सगळ्या मुंबईकरांना एक कडक सॅल्यूट !