सर्वसाक्षी,

आपला लेख वाचून गालिबच्या या गज़लेची प्रकर्षाने आठवण झाली....

मन विषण्ण झाले... पण तरीही मनात एक वेडी आशा आहेच.... की परिस्थिती कधी ना कधी तरी नक्कीच बदलेल...

योगेश.