कथेची मांडणी चांगली केली आहे. आणखीही काही आपल्याला अज्ञात कारणे असू शकतील या विनायकरावांच्या मताशी सहमत.
पण लग्ना आधी सर्व कल्पना दिली असताना आणि हल्ली महाजालाच्या आणि मित्र मैत्रिणींच्या माध्यमातून थोडीफार तिथल्या आयुष्याची कल्पना येत असतानाअ प्राचीने हा खेळ उगाच उधळून लावला असे वाटते.