लग्न हा एक महत्वाचा निर्णय आहे. प्रत्येकाच्या आयुष्यात (?) येणारा एक असा प्रसंग आहे की आपल्याला कधीतरी याला सामोरे जावे लागते. काही जणांसाठी हा आयुष्याचा ठेवा असतो पण काही जणांसाठी ही शिक्षा होते.

प्रत्येकाने हा निर्णय घेताना जरा समंजसपणा दाखवला तर भविष्यातील त्रास होण्यापासून आपण वाचू शकतो. मला असे अजूनही वाटते की आपण स्वतःबरोबरच आपल्या प्रियजनांचा पण विचार केला तर आपण कुठलेही असे कृत्य करायला धजवणार नाही.

माझे मत पटले नसल्यास माफ करा पण जे मनापासून वाटले ते लिहिले.

बाकी कथा एकदम झकास जमलीये!

चिकू