कथा चांगली लिहिली आहे.

प्राचीच्या वागण्याचा खेद वाटला. प्रशांतशी सहानुभूत.पटत नसेल तर वेगळे होणे समजू शकते, मात्र त्यासाठी खोटी कारणे देऊन दुसऱ्याची बदनामी करणे अयोग्यच.