अमित अगदी योग्य विषय निवळलास,

ईग्रज भारतातून का गेले ? नक्किच हा एका वाक्यात उत्तरे द्या मधला प्रश्न नाही.

आणि याला बरीच कारणे असतील. माझ्या मते दुसर्या महायुधाने ब्रिटिशाचे बरेच कंबरडे मोळले त्याचवेळेस भारतातही स्वातंत्र लढ्याने जोर धरला. स्वातंत्र चळवळीत सर्वसामान्य उतरला. मला वाट्ते १९४३ चलेजाव (भारत छोडो) आदोलनाच्या काळातच ब्रिटिश सरकार मानसिक त्रुस्टा भारतावर आता सत्ता चालवने कठीन आहे हे समजून चुकले होते.

तुझा शेवट्चा पर्यायाला मात्र मि सहमत नाही. हा देश सोडण्यात त्याचा फ़ायदा तर नक्किच नव्हता.

शेवटी गांधीजीचे एक वाक्य जे मला तरी वाट्ते शेवट्चे सत्य असेल

" अगोदर स्वतंत्राच्या लायक व्हा, स्वतंत्राच्या लायक असाल तर कोनीही आमच्यावर पारतंत्र लाधू शकत नाही. "

भारतीय कदाचीत १९४७ च्या काळात ला लायक झाले असतील.................

सचिन पाटिल