कोणताही अभिनिवेश न आणता, कोणाची बाजू न घेता चांगली मांडली आहे 'कथा'.
या गोष्टीतले प्रशांत-प्राची लग्न ठरल्यावर सहामहिने संपर्कात होते त्यांनी संभाव्य अडचणींची काहीच चर्चा कशी केली नाही? कदाचित या गप्पात काही लक्षात येते, त्याच्या किंवा तिच्या, तरी लग्न ठरलेले मोडायचे कसे, काहीतरी होईलच 'ऍडजस्ट' म्हणून तिकडे काणाडोळा केला गेला असावा.