प्रशांतसाठी वाईट वाटले. पण एखाद्याचे आयुष्य वाया जाऊ देण्यापेक्षा त्याला दुसरी संधी कधीही नाकारू नये. आयुष्य एकच आहे आणि वाईट प्रसंग तर अनेक येऊ शकतात. निरनिराळ्या परिस्थितीत वेगवेगळे निर्णय घेणे क्रमप्राप्त असते आणि ते तसे घ्यावेत. कथा चांगली, बोधपर आहे.
अभिजित